-
निबंध लेखन ही एक सहज पण प्रभावी कला आहे. गप्पांमधून आपण जे विचार उत्स्फूर्तपणे व्यक्त करतो, तेच विचार कागदावर उतरवले की निबंध तयार होतो. निबंध म्हणजे नि+बंध—विचारांना शब्दांच्या धाग्यात बांधणे. आपल्या मनातील विचारांची योग्य बांधणी करून ते सुसंगतपणे मांडणे हेच निबंधाचे सार आहे. ही...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रसारमाध्यमांसाठी लेखन हे पुस्तक आधुनिक माध्यमसृष्टीतील लेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. वृत्तपत्र, रेडिओ आणि दूरचित्रवाणी यांसारख्या प्रमुख माध्यमांवरील लेखनाची संकल्पना, स्वरूप, भूमिका आणि त्यातील विविध प्रकार—बातमी, निवेदन, जाहिरात, मुलाखत, माहितीपर कार्यक्रम—यांचे सुलभ आणि स्पष्ट विवेचन येथे केले आहे. विद्यार्थ्यांना माध्यमविषयक लेखन समजून घेणे सोपे...
- Rs. 144.00
Rs. 160.00- Rs. 144.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही त्यांच्या जगण्याची लय, ताल, नाद, स्वर मुखर करणारी आहे. शंभर वर्षांपूवच्या कृषिजनसंस्कृतीशी समरस झालेल्या एका शेतकरी स्त्रीजीवनाचे हे ह्रदगत आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनधर्माचे मर्म काव्यात्मतेने व्यक्त करणारी ही रचना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सहजपणे ओळख करून देणारी आहे. डॉ. उज्वला...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : जीवनव्यवहार आणि संवादकौशल्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तसेच भाषेच्या अभ्यासात रस असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. भाषा ही केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील संवाद अधिक प्रभावी, स्पष्ट आणि समंजस व्हावा, यासाठी भाषेचे स्वरूप, तिची...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भाषा : स्वरूप व लेखन हे पुस्तक मराठी भाषेच्या मूलभूत अभ्यासावर प्रकाश टाकते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती मानवी संस्कृती, विचार आणि संवेदनांचा आरसा आहे. या पुस्तकात भाषेचे स्वरूप, तिची निर्मिती, मानवी जीवनातील स्थान, तसेच बोलीभाषांचे वैविध्य यांचे सुलभ विवेचन केले आहे....
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
व्यावहारिक यशाची गुरुकिल्ली आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही, तर त्या ज्ञानाचा व्यवहारात अचूक आणि प्रभावी उपयोग करता येणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. याच पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. संदीप कडू माळी यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘व्यावहारिक कौशल्य’ हे पुस्तक अत्यंत उपयुक्त...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
तुम्ही तुमच्या मराठी भाषेच्या कौशल्यांना अधिक प्रगत करू इच्छिता? तुमच्या विचारांना आणि कल्पनांना शब्दांचे अचूक रूप देऊ पाहता? मग मराठी भाषेची प्रगत कौशल्ये हे खास तुमच्यासाठीच तयार केलेले लेखन! हे लेखन केवळ व्याकरण आणि नियमांपुरते मर्यादित नाही, तर ते तुम्हाला भाषिक समृद्धीच्या पुढील टप्प्यावर...
- Rs. 99.00
Rs. 110.00- Rs. 99.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
नमस्कार श्रोते हो ! आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. तीनशे अठ्ठ्याहत्तर अंश सात आठ मीटर अर्थात सातशे नव्व्यान्नव किलो हर्ट्स आकाशवाणीच्या केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळची पाच वाजून पन्नास मिनिटं व दहा सेकंद झाले आहेत... इथून सुरू झालेला पारंपरिक रेडिओचा आवाज आता नमस्कार मित्रांनो!...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी संवाद आणि भाषिक कौशल्य यांचा सर्वसमावेशक अभ्यास उपलब्ध करून देते. यात संवाद कौशल्याचे तंत्र, संवादकौशल्याची आवश्यकता आणि वैशिष्ट्ये यापासून सुरूवात करून सूत्रसंचालन कौशल्य, वक्तृत्त्व कौशल्य, भाषण कौशल्य आणि वादविवाद कौशल्य यांपर्यंत प्रत्येक पैलू सविस्तर समजावून सांगितला आहे. पुस्तकात सूत्रसंचालनाचे तंत्र, वैशिष्ट्ये,...
- Rs. 122.00
Rs. 135.00- Rs. 122.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना उतारा आकलन, भाषांतर, कल्पनाविस्तार, निबंध लेखन, मुलाखत आणि सारांश लेखन यासारख्या विविध घटकांमध्ये गोंधळ होतो. हे पुस्तक त्यासाठीच तयार करण्यात आले आहे.या पुस्तकात प्रत्येक घटक सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज समजेल. उताऱ्यावरील...
- Rs. 130.00
Rs. 145.00- Rs. 130.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
साहित्यशास्त्र हा विषय प्रारंभी संस्कृत साहित्याच्या अनुषंगाने अभ्यासला जायचा. त्यामुळे पौर्वात्य मीमांसकांनी मांडलेले वक्रोक्ती, ध्वनी, रीती, रस यासारखे महत्त्वाचे सिद्धांत याची ओळख मराठी अभ्यासकांना फारसी होत नसे. मात्र विद्यापीठ अभ्यासक्रम मंडळाने मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करून साहित्य शास्त्रातील पौर्वात्य तसेच पाश्चात्य साहित्यशास्त्राचे...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
संतांनी आपल्या साहित्यातून समाजात सुख, शांती, ऐक्य, सहिष्णुता, मानवता, अध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रेरणादायी व मार्गदर्शक तसेच नीती मूल्यांवर आधारित, शाश्वत मूल्यांवर आधारित साहित्याची निर्मिती संतांनी केली. मध्ययुगीन कालखंडात समाजातील विविध समस्यांचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेले संतांचे मूल्याधिष्ठित साहित्य सतत भव्यत्वाचा,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य वारकरी संप्रदायाने केलेले आहे. म्हणूनच आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातही वारकरी संस्कृती आपले अस्तित्व टिकवून आहे. अठरा पगड जातीचे, विविध धर्मपंथाचे लोकं वारकरी संप्रदायाने जवळ केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनसामान्यांच्या पर्यंत वारकरी संप्रदायाला महत्त्वाचे स्थान प्राप्त...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे कटू असले तरी खरे वास्तव आहे. जागतिकीकरणाचे इष्ट-अनिष्ट दूरगामी परिणाम आपल्या अर्थकारणावर, समाजकारणावर, भाषेवर, संस्कृतीवर विशेष म्हणजे ग्रामीण जीवनावर झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे...
- Rs. 266.00
Rs. 295.00- Rs. 266.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
डॉ. म. ना. वानखडे यांनी जीवनाच्या आणि साहित्याच्या चर्चाविश्वात एका प्रगमनशील सौंदर्याचं नवं युग निर्माण केलं. त्यात रॅशनल नीतीचं वैश्विक सौंदर्य आहे आणि साहित्याच्या सौंदर्याची पुनर्रचनाशील नीती आहे. एवढंच नाही तर त्यांनी उभारलेल्या पायाभूत ज्ञानव्यवहारात या दोन्हींची अविभाज्यताच आपल्या प्रत्ययाला येते. या क्रांतदर्शी...
- Rs. 495.00
Rs. 550.00- Rs. 495.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.भाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शिक्षकाची भूमिका ही समाजनिरीक्षकाची असते. समोर असणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या विद्याथ वर्गापुरती ही भूमिका मर्यादित राहू शकत नाही तर आपल्या भोवतालातील बरे-वाईट, आंतरिक पातळीवर अस्वस्थ निर्माण करणारे घटनाप्रसंग, व्यक्ती यांच्याकडेही एक संवेदनशील आणि विचारी समाजघटक म्हणून शिक्षक पाहत असतो. याची प्रचीती सेवानिवृत्त प्राचार्य...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मन माझे” हा कवितासंग्रह म्हणजे एका संवेदनशील मनाचा प्रवास आहे. आयुष्य, निसर्ग, बालपण, विचार, शांतता, स्वप्नं आणि भावविश्व या सगळ्या छटा या कवितांमध्ये जपल्या आहेत. प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती मनाच्या गाभ्यातून उमटलेली अनुभूती आहे. या संग्रहात एव्हरेस्टसारखी उंची, चक्रीवादळासारखी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“समर्पण (चारोळी – संग्रह)” हा एक साधा चाहत्याचा, पण मनापासून केलेला प्रयत्न आहे. सुबोध भावे यांच्या अभिनयातून झिरपणाऱ्या भावना, त्यांच्या भूमिकांमधील सच्चेपणा, आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून उमटणारा प्रकाश या चारोळ्यांमध्ये जपला आहे. प्रत्येक चित्रपटावर आधारित चारोळ्या—‘कट्यार काळजात घुसली’ मधील सदाशिवचा संयम, ‘बालगंधर्व’ मधील सुरांचा भक्त,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
