-
आंतर्विरोधी भोवतालावर, समाजव्यवहारावर आत्यंतिक संवेदनशीलतेने भाष्य करणारे कवी म्हणून शशिकांत हिंगोणेकर यांची ओळख आहे. अत्यंत साध्या, सोप्या शब्दकळेतून भावगर्भ आशय प्रकट करणारी त्यांची कविता अस्वस्थ वर्तमानाच्या असंख्य ज्ञात- अज्ञात बाजूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. युद्ध आणि तत्सम समाजसंहारी वास्तवाला प्रतिमित करताना ते धर्म आणि...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘अखंडीत’ हा शशिकांत हिंगोणेकर यांचा नवा कविता-संग्रह एकाच वेळी त्यांचं आत्मभान, समाजभान आणि विश्वभान व्यक्त करु पाहतो. म्हणूनच कवीच्या मनात भळभळणारी जखम ही त्याची एकट्याची नाही. तसेच त्याचा लढासुद्धा अंतर्बाह्य आहे. तो अमानुष जग बदलण्याची वाट पाहतोय. शक्यता-अशक्यतांच्या अलीकडे व पलीकडेही जगणारा हा कवी...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“आत्मचिंतन, उदासीनतेची छाया व पडझडीतूनही डोकावणारा आशावाद यातून शशिकांत हिंगोणेकर यांची कविता आकार घेते. आपण आणि आपली कविता यात गुंतून पडलेली मानसिकता या कवितासंग्रहात जागोजागी प्रत्ययाला येते. आयुष्याच्या उतरत्या टप्प्यावरून घेतलेला स्वतःचा शोध आणि भल्याबुऱ्या अनुभवांची नितळ मांडणी करण्याकडे त्यांचा कल आहे. कुठलीच इच्छा,...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
वर्तमान बोलत नाहीय सत्यथरथरतो आहे तोहीहताश हतबललोकांसारखा तो जेव्हा बोलेल ना सत्यतख्तापलट होईलअसत्याचा आणि हताश हतबल लोकपुकारतील एल्गार रस्त्यावर नक्कीच
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘पत्रसंवाद’ हा अरुणकुमार जोशी यांचा पत्रसंग्रह वाचकांना समाजहितार्थ चिंतनशील विचारांची दिशा दाखवतो. दैनंदिन वर्तमानपत्रातील बातम्या, लेख वाचून त्यावर तटस्थ वृत्तीने केलेले चिंतन आणि त्यातून व्यक्त झालेली सामाजिक जाणीव ही या पत्रांची मूळ प्रेरणा आहे. या संग्रहातील एकही पत्र हे वैयक्तिक नातेसंबंधासाठी लिहिलेले नाही, तर...
- Rs. 180.00
Rs. 200.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘अंतर्मनातील (हळवे) एकान्त स्वर’ हा अरूणकुमार जोशी यांचा काव्यसंग्रह वाचकांना कल्पनाविलासाच्या उंच भराऱ्या आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणांच्या हळव्या क्षणांचा अनुभव देतो. त्यांच्या कवितांमध्ये शब्दांची अल्पाक्षरी मांडणी असूनही ती वाचकांना पुढे वाचण्यास भाग पाडते. ‘उत्सव’, ‘बा, चंद्रा!’, ‘बा, मना!’, ‘गजाआडच्या भिंतीतलं जग’ अशा कवितांतून ते...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कविता ही प्रत्येकाच्या मनात असतेच. ती जेव्हा आतून अस्वस्थपणे बाहेर येते, तेव्हा ती संजीवक कविता म्हणून जन्म घेत असते. कवी शंकर रंगनाथ भामेरे हे कवितेच्या प्रांतात त्यांची सत्वशील कविता घेऊन उतरले आहेत. त्यांच्या निर्मळ आणि चारित्र्यशील व्यक्तिमत्त्वाची चाहूल त्यांच्या कवितेत सतत मनाला स्पर्श करणारी...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील माझे सहयोगी प्रा. संतोष देठे यांचा ‘तुला लढायचे आहे’ हा काव्यसंग्रह मराठी साहित्यविश्वात नव्याने येत आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद होत आहे. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील समकालीन ज्वलंत प्रश्नांना साकारले आहे. सामान्य माणसाच्या मनातील...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘शापित शृंखला’ या कवितासंग्रहात कवयित्री छाया बोरकर यांनी सामाजिक संवेदनांना अचूकपणे टिपणारी आणि उजागर करणारी अत्यंत तरल कविता शब्दबद्ध केली आहे. मानवी जीवन, मानवा-मानवातील संघर्ष, या संघर्षाचे सामाजिक अस्थिरतेत होणारे रूपांतर, त्यामुळे भंग पावणारी सामाजिक शांतता, सत्य, शिव व सुंदर यावरचा मानवाचा उडत चाललेला...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
तो तिचा पती आहे, तसेच कोणाचा तरी मुलगा किंवा भाऊ आहे. त्याच्या रक्तसंबंधाचा एक गोतावळा आहे. त्याचा त्याविषयी लोभ आहे, पण त्याची जोडीदार तशी नाही. तिची ओढ व लोभ माहेराकडे असते. ही विसंगती त्यांच्यातील संघर्षाचे कारण ठरते, तेव्हा तो तिच्याशी कसा वागतो,...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
समकालीन समाजात सर्वच स्रिया आळशी, बेफिकीर व अहमी नाहीत; पण बऱ्याच शिक्षित गृहिणी तशा दिसून येतात. त्यामुळे अशा बायका ज्यांच्या नशिबात आल्या असतील त्याला हे ‘पुरुषवादी’ काव्य त्याच्या जीवनाचे प्रतिरूप वाटेल, असे अनुभव प्रस्तुत संग्रहात काव्यात्म पद्धतीने सांगितलेले आहेत. मध्यमवगय नोकरदार पुरुषाच्या...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
‘उत्साही’ ती... ‘ती’ चालत होती...चालता चालता मागे राहून गेलेल्यांना(विद्यार्थिनींसह ज्येष्ठ-श्रेष्ठ मैत्रिणींना)पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत होती.थोड्या वेगाने वा अतीवेगाने,पुढे जाणाऱ्यांना‘ती’ .. वास्तवतेचे भान देत होती‘ती’ चं चालणं जसं ‘धावणं’ झालं नाहीतसंच ‘शिक्षकी’ बैठकीमुळे मोहापाशीही‘रेंगाळणं’ झालं नाहीसाधी-साधी कामं करत पुढे जाणाऱ्या‘ती’ च्या कडे पाहून सर्वांना वाटायचं..‘ती’...
- Rs. 90.00
Rs. 100.00- Rs. 90.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
'कविवर्य भाऊ पंचभाई' या पुस्तकात यशवंत मनोहर यांनी भाऊ पंचभाई यांच्या कवितेचा आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जीवनाचा जैव अनुबंध चितारलेला आहे.भाऊ पंचभाई यांच्या सर्वच कवितासंग्रहांना आणि लेखसंग्रहांना यशवंत मनोहर यांनी लिहिलेल्या प्रस्तावना या पुस्तकात एकत्र प्रकाशित होत आहेत. शिवाय भाऊंच्या मृत्यूनंतर लिहिलेले दोन लेखही...
- Rs. 158.00
Rs. 175.00- Rs. 158.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
“मन माझे” हा कवितासंग्रह म्हणजे एका संवेदनशील मनाचा प्रवास आहे. आयुष्य, निसर्ग, बालपण, विचार, शांतता, स्वप्नं आणि भावविश्व या सगळ्या छटा या कवितांमध्ये जपल्या आहेत. प्रत्येक कविता ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती मनाच्या गाभ्यातून उमटलेली अनुभूती आहे. या संग्रहात एव्हरेस्टसारखी उंची, चक्रीवादळासारखी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्वत: शेतकरी असल्याने हयातभर माणूसकीचे गाणे गाणारे शाहिर, कवी नानाभाऊ पाटील कलापथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावखेड्याच्या एक-एका चौकाला पायदळी तुडवत सामाजिक आरसा उभा करण्याचे कार्य साहित्य सेवेतून निष्ठेने करत आलेले आहेत. जीवनोत्सुक कवीमन आणि व्यवस्थानिर्मित अवस्था नानाभाऊ विवेकी भावनेतून पाहतात व काव्यप्रतिभेतून समाजाभिमुख विषयांची गुंफन...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता ही त्यांच्या जगण्याची लय, ताल, नाद, स्वर मुखर करणारी आहे. शंभर वर्षांपूवच्या कृषिजनसंस्कृतीशी समरस झालेल्या एका शेतकरी स्त्रीजीवनाचे हे ह्रदगत आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनधर्माचे मर्म काव्यात्मतेने व्यक्त करणारी ही रचना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची सहजपणे ओळख करून देणारी आहे. डॉ. उज्वला...
- Rs. 176.00
Rs. 195.00- Rs. 176.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्रश्नोत्तरांचीजुगलबंदी सुरूय सगळेच आक्रमक झालेले आहेतआपापल्या पटलावर सार्थकी नाही होतंयही जुगलबंदी म्हणूनच प्रतीक्षेचा शून्यकालपुन्हा सुरू झालाय या बेदद व्यवस्थेविरुद्ध
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्वातंत्र्य तर धोक्यात आले आहेचसमताही संपवली जातेयबंधुतेची ऐशी की तैशी करतन्यायालाही बांधले जातेयकुणाच्या तरी दावणीलाजगण्याला अर्थ देणारेसंविधानही खूप अस्वस्थ झालेयआजकाल या वर्तमानात...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
भोवतालातील आवाजी वास्तवामुळे समकाळाचा स्वर अधिकाधिक क्षीण होत चालला आहे. स्व-आंतरिकतेची लय समजून घेण्यासाठी अवसर मिळणे जगण्याच्या गोंगाटात दुरापास्त होत चालले आहे. त्यातूनच कवितेच्या निर्मितीपुढे, अस्तित्वापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण कवितेच्या असण्याचे, तिच्या कवितापणाचे स्व-आंतरिकतेच्या अभिव्यक्तीशी जीवाभावाचे नाते आहे. भौतिकतेच्या रेट्यामुळे हरवत गेलेला...
- Rs. 180.00
Rs. 199.00- Rs. 180.00
- (-10%)
- Unit price
- / per
