-
स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्याचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आवश्यक ठरतो. प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंतचा इतिहास सोप्या व स्पष्ट भाषेत मांडलेला आहे. पुस्तकात वैदिक काळ, जनपदे-महाजनपदे, मौर्य साम्राज्य, प्राचीन राज्ये, मध्ययुगीन भारत, मराठी सत्ता आणि आधुनिक भारताचा...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा व गुणनिर्धारक विषय आहे. प्रस्तुत पुस्तकात सामान्य भूगोलापासून ते भारताचा भूगोल, हवामान, वनस्पती, प्राणी, मृदा, खनिजे, वाहतूक व दळणवळण, उद्योगधंदे, जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्व घटकांचा सखोल व सोप्या भाषेत अभ्यास केलेला आहे. हे पुस्तक विद्यापीठीय...
- Rs. 220.00
Rs. 245.00- Rs. 220.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यशास्त्र हा महत्त्वाचा व गुणनिर्धारक विषय आहे. प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधान, महाराष्ट्राचा इतिहास व प्रशासन, भारतीय राजकीय विचारवंत, संशोधन पद्धती, निवडणूक व्यवस्थापन, राजकीय विचारधारा, राजकीय विश्लेषण व समाजशास्त्र, सनदी सेवा व लोकप्रशासन, राजकीय सिद्धांत तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व संघटना या सर्व घटकांचा...
- Rs. 225.00
Rs. 250.00- Rs. 225.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेचा अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना उतारा आकलन, भाषांतर, कल्पनाविस्तार, निबंध लेखन, मुलाखत आणि सारांश लेखन यासारख्या विविध घटकांमध्ये गोंधळ होतो. हे पुस्तक त्यासाठीच तयार करण्यात आले आहे.या पुस्तकात प्रत्येक घटक सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज समजेल. उताऱ्यावरील...
- Rs. 130.00
Rs. 145.00- Rs. 130.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
शब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता...
- Rs. 113.00
Rs. 125.00- Rs. 113.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, असहकार चळवळ 1920, जंगल सत्याग्रह 1930, नंदुरबार येथे गोळीबार, चलेजाव आंदोलनातील बॉम्ब स्फोट, आदिवासी भागात चळवळीचे लोण, नंदुबार जिल्ह्यातील शिक्षा भोगलेले देशभक्त, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मसमर्पण केलेल्या हुतात्म्यांचा कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेल्या शिलालेखातील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या नावांची यादी...
- Rs. 135.00
Rs. 150.00- Rs. 135.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राक्कथन में यह स्पष्ट किया गया है कि मनुष्य सामाजिक प्राणी है और उसे वाणी का वरदान प्राप्त है। वाक्शक्ति के माध्यम से वह अपने विचारों, भावनाओं और अनुभवों का आदान-प्रदान करता है। साहित्य इसी अभिव्यक्ति का सशक्त माध्यम है, जो जीवन के सुख-दुख,...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
यह पुस्तक हिंदी साहित्य की संपूर्ण यात्रा का संक्षिप्त और सारगर्भित परिचय प्रस्तुत करती है| आदिकाल से लेकर आधुनिक काल तक की प्रमुख साहित्यिक प्रवृत्तियाँ, काव्यधाराएँ और कथा साहित्य के विकास को इसमें क्रमबद्ध रूप से समाहित किया गया है| संत, सूफी और भक्त...
- Rs. 248.00
Rs. 275.00- Rs. 248.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
प्राक्कथन में यह स्पष्ट किया गया है कि हिंदी साहित्य समकालीन विमर्शों को अभिव्यक्त करने का एक सशक्त माध्यम है। आज समाज का वह वर्ग जो वंचित है, अपने अधिकारों और अस्मिता की पहचान के लिए संघर्ष कर रहा है। साहित्यकारों ने स्त्री, दलित,...
- Rs. 315.00
Rs. 350.00- Rs. 315.00
- (-10%)
- Unit price
- / per
-
संवादलेकरांना अवश्य सांगा की, स्वतःशी तुला जरस्पर्धा करायची असेल तर प्रथम स्वतःलानीट समजून घे.यश मिळवायचं असेल, तर कोणत्यागोष्टी कराव्यात, टाळाव्यात, हेही सांगा.कारण, प्रत्येक लेकराला विशेष कौशल्यांचीआणि बुद्धिमत्तेची ‘भेट’ मिळालेलीच असते.ती वाढवणं हेच पालकांचं काम,तेही शांतपणे...! चिंतनगुलाबांना काटे असले तरी त्याचंसौंदर्य कमी होत नाही.जीवनात मोठे...
- Rs. 45.00
Rs. 50.00- Rs. 45.00
- (-10%)
- Unit price
- / per
